सहआयुक्त महेश पाटील यांचा कोणता बहाणा तयार कारवाई न करण्यासाठी!
कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर एक नंबरचा बंडलबाज!

सहआयुक्त महेश पाटील यांचा कोणता बहाणा तयार कारवाई न करण्यासाठी!
कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर एक नंबरचा बंडलबाज!
पालघर: आजपर्यंतची रोचक निवडणूक जनतेने पहिली.अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला गेला. सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी ताकत धकवून स्वतःची पावर दाखवून दिली असल्याचं बोलले जात आहे.पालघर मध्ये डॉ हेमंत विष्णू सावरा हे विजय झाले असून त्यांना जनतेने भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत.पालघर हा भारतीय जनता पार्टीचा गढ मानला जातो हे खरे पण सध्याचे राजकिय वातावरण शीत नसल्याने जनता कोणत्या पक्षाला मत देईल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते.जनतेच्या विकासासाठी जनतेने बहुमूल्य मत सावरा यांना दिले असल्याचे दिसून येत आहे.यावेळी धर्म ,जात यावर राजकारण न करता विकासाचा विश्वास देऊन डॉ हेमंत विष्णू सावरा यांनी जनतेची मते जिंकलेली आहेत.पालघर मध्ये विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी काम करत राहील अशी जनतेत अपेक्षा आहे.
सर्व्हे क्र २२६ हिस्सा २ गाव मौजे पेल्हार ,पलशाचा पाडा या भूखंडावर अनधिकृत बांधकाम उभे राहिले असल्याबाबत रीतसर तक्रार नोंदवली गेली आहे.प्रभाग समिती सी अंतर्गत येणारे हे अनधिकृत बांधकाम कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांच्या अट्टहासमुळे उभे राहिले असून या भूखंडावर होणाऱ्या भविष्यातील अनधिकृत बांधकामावर बरोबरीचा वाट्या चे भागीदार असल्याचं सांगण्यात येते आहे.सहआयुक्त महेश पाटील यांनी कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर याला बजावून सुद्धा तो काही दलाली खाण्याची सवय सोडायला तयार नाही.त्यामुळे पिक्चर मध्ये जास्त रोल नसताना सहआयुक्त महेश पाटील यांना बदनामी ला सामोरे जाऊ लागत आहे.१७५ अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्याअसून आज रोजी आता पर्यत एकही अनधिकृत बांधकाम तोडले न गेल्याने करोडोंचा हेरफेर झाला असल्याचं सूत्रांकडून समजले आहे.कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर कारवाई ची खोटी आश्वासने देते अर्जदारांना दिशाभूल करत आहे. महापालिका वर्तुळात कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर हा स्वतःचा मनमानी कारभार चालवत असल्याचं सांगण्यात येत आहे.थेट अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांना थेट रिपोर्ट देत असल्याने बाकी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर करत आहेतआयुक्त अनिल कुमार पवार यांना सम्पूर्ण प्रकरणाची पूर्वकल्पना देण्यात आली असून ते अश्या भ्रष्टाचार करणाऱ्या दलालांना निलंबित करतील असे गृहीत धरले जात आहे.