पश्चिम महाराष्ट्र
-
मराठी कवितेत इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा
मराठी कवितेत इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क पुणे: (दि २३) काव्ययोग काव्यसंस्था, पुणे आयोजित…
Read More » -
महाराज पुन्हा येऊ नका
महाराज पुन्हा येऊ नका अन्यायाचा, अत्याचाराचा चहुबाजूंनी वन्हि चेतला बळी तो कान पिळी इथे दुबळ्यांना वाली नुरला किती निर्भया जाती…
Read More » -
संशय
संशय संशयाचे बीज रूजले संसार उध्वस्त झाल विश्वास जातो मरून कुटुंबात होतात हाल वाद विवाद भांडण उत येतो क्षणो क्षणी…
Read More » -
नाजूक नाते
नाजूक नाते ज्या वेळी मुलाचे लग्न होते व सून म्हणून घरात नवे कोणीतरी येते, तेंव्हा मुलाची भूमिका अवघड होते. आईने…
Read More » -
मेट्रोच्या प्रवासाने आनंदली मुले
मेट्रोच्या प्रवासाने आनंदली मुले सहलीची बस स्वारगेट स्टेशनबाहेर थांबली व आम्ही सर्वजण स्टेशनमध्ये शिरलो. मेट्रो प्रवासाचं खरंतर मनावर थोडं दडपण…
Read More » -
‘त्याची’ वंदावी पाऊले…!!!
‘त्याची’ वंदावी पाऊले…!!! “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” संत तुकाराम यांच्या या ओळी केवळ अभंगातील शब्द नाहीत, तर जीवनाचे…
Read More » -
माणसांच्या गर्दीतलं एकटं मन
माणसांच्या गर्दीतलं एकटं मन सुखाच्या व्याख्या शोधताना हरवलेली शांतता काळाच्या अथांग प्रवाहात आजचं मानवी जीवन म्हणजे एक वेगवान, न…
Read More » -
“महाराज, तुमचे विचार ऐकले जातात, पण पाळले जात नाहीत,’म्हणून पुन्हा येऊ नकाच”; प्रशांत ठाकरे
“महाराज, तुमचे विचार ऐकले जातात, पण पाळले जात नाहीत,’म्हणून पुन्हा येऊ नकाच”; प्रशांत ठाकरे ‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे काव्यपरीक्षण’ दिनांक 19…
Read More » -
“कशीही असो परिस्थिती.. निखळ आनंदासाठी हवी सृजनशील मनस्थिती”; विष्णू संकपाळ
“कशीही असो परिस्थिती.. निखळ आनंदासाठी हवी सृजनशील मनस्थिती”; विष्णू संकपाळ शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण “अगं ये हौशे… कुठं हायस…
Read More » -
“शिवराय म्हणजे शौर्याला दूरदृष्टीची जोड”; स्वाती मराडे
“शिवराय म्हणजे शौर्याला दूरदृष्टीची जोड”; स्वाती मराडे गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण द्विधा मन झाले होते त्या अर्जुनाचे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी…
Read More »