Breaking
ई-पेपरकवितामुंबईसाहित्यगंध

मुक्तिसंग्राम

प्रांजली जोशी विरार,जि.पालघर

0 4 8 2 9 7

मुक्तिसंग्राम

निजामाच्या जुलमाने
त्रस्त होती जनता
स्वातंत्र्य मिळूनही
गुलामीत होती जनता

दहशतीने रझाकारांनी
सुरू केले अत्याचार
सारी जनता दडपशाहीने
झाली होती बेजार

आंदोलनाचे नेतृत्व केले
स्वामी रामानंद तीर्थांनी
कार्य सुरू झाले मराठवाडा
मुक्तिसंग्रामची ज्योत पेटवुनी

पोलादी पुरुष पटेलांनी
कारवाईस सुरुवात केली
‘पोलीस ऍक्शन’ नावाने
ती इतिहासात अमर झाली

अनेक वीर अन् विरांगणा
मराठवाडा मुक्त करण्या लढले
हैदराबादी संस्थान अखेर
स्वतंत्र भारतात विलीन झाले

प्रांजली जोशी
विरार,जि.पालघर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे