कविताचारोळीनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध
त्रिवेणी काव्य; प्रांजली जोशी
0
4
8
2
9
3
हरवलेली वाट
हरवलेली वाट सापडेना
निश्चित ध्येय गाठता येईना
मनात विचारांचे द्वंद्व चालू झाले
प्रपंच
प्रपंच करावा नेटका
सदा सुसंवाद साधावा
उडू देऊ नका खटका
धडकी भरली ना
ती सुनसान काळोखी रात्र
भीतीने गोठले सारे गात्र
उरात जी धडकी भरली ना
प्रांजली जोशी
विरार, पालघर
=========
0
4
8
2
9
3



